छत्रपती शिवाजीराजे भोसले (1 9 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) हे इ.स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते। भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले। रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला। उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे।
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात। शिवाजीचा जन्मदिवस हा 'शिवजयंती' म्हणून साजरा होतो। शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो। शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात।
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले। भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले। आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले। किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले। राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले। व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले।
शिवाजी भोंसले (मराठी [ʃiʋaˑɟiˑ बीओएस (ə) Le]; सी। 1627/1630 - 3 अप्रैल 1680) एक भारतीय योद्धा राजा और भोंसले मराठा वंश के सदस्य थे। शिवाजी बीजापुर की घटती आदिलशाही सल्तनत कि मराठा साम्राज्य की उत्पत्ति का गठन से एक एन्क्लेव बना ली। 1674 में, वह औपचारिक रूप से रायगढ़ में अपने दायरे के छत्रपति (सम्राट) के रूप में ताज पहनाया गया था।
शिवाजी एक अनुशासित सैन्य और अच्छी तरह से संरचित प्रशासनिक संगठनों की मदद से एक सक्षम और प्रगतिशील नागरिक शासन की स्थापना की। उन्होंने कहा कि सैन्य रणनीति, अग्रणी अपरंपरागत तरीकों जो भूगोल, गति, और आश्चर्य की तरह सामरिक कारकों का लाभ उठाया और सटीक हमलों ध्यान केंद्रित अपने बड़े और अधिक शक्तिशाली दुश्मनों को हराने के लिए नवीन। उन्होंने कहा कि प्राचीन हिंदू राजनीतिक परंपराओं और अदालत सम्मेलनों को पुनर्जीवित किया और अदालत और प्रशासन में मराठी और संस्कृत के बजाय फारसी, के उपयोग को बढ़ावा दिया।
शिवाजी की विरासत पर्यवेक्षक और समय के हिसाब से बदलती के लिए गया था, लेकिन वह भारतीय स्वतंत्रता आंदोलन के उद्भव के साथ वृद्धि हुई महत्व पर लेना शुरू किया, के रूप में कई उसे एक आद्य-राष्ट्रवादी और हिंदुओं के नायक के रूप में ऊपर उठाया। [4] विशेष रूप से महाराष्ट्र में, वाद विवाद के रूप में अलग-अलग समूहों उसे और उनकी विरासत चिह्नित करने के लिए मांग की है पर अपने इतिहास और भूमिका महान जुनून और कभी कभी भी हिंसा engendered है।